By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: अहमदनगर फलटण सांगली राष्ट्रीय महामार्ग 160 रस्त्याचे काम हे शेतकऱ्यांना मोबदला न देताच सुरू, हा शेतकऱ्यांवरती अन्याय – विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > प्रशासकीय > अहमदनगर फलटण सांगली राष्ट्रीय महामार्ग 160 रस्त्याचे काम हे शेतकऱ्यांना मोबदला न देताच सुरू, हा शेतकऱ्यांवरती अन्याय – विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
प्रशासकीय

अहमदनगर फलटण सांगली राष्ट्रीय महामार्ग 160 रस्त्याचे काम हे शेतकऱ्यांना मोबदला न देताच सुरू, हा शेतकऱ्यांवरती अन्याय – विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

Prashant Ahiwale
Last updated: August 29, 2025 10:56 pm
Prashant Ahiwale Published August 29, 2025
Share
SHARE

फलटण प्रतिनिधी – फलटण दहिवडी मार्गावर सुरू असलेले अहमदनगर फलटण सांगली राष्ट्रीय महामार्ग 160 रस्त्याचे काम हे शेतकऱ्यांना मोबदला न देताच सुरू असून हा शेतकऱ्यांवरती अन्याय असल्याचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले तसेच याबाबत लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटणार असल्याचे रामराजे यांनी स्पष्ट केले.

     फलटण दहिवडी मार्गावरील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रस्त्याचे काम चालू केले असून त्यासाठी कोणताही मोबदला न देता शेतकऱ्यांना अडचणीत आणले जात असून संबंधित विभागाने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांना योग्य मोबदला देणे गरजेचे असताना याबाबत अधिकारी व संबंधित विभाग शेतकऱ्यांना कोणतीही माहिती देत नाही त्यामुळे कोळकी ते दुधेभावी या मार्गावरील सर्वच गावातील शेतकऱ्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे काही दिवसापूर्वी गाऱ्हाणे सांगितले होते, याबाबत मी लवकरच तुम्हाला न्याय देण्यासाठी पुढे येईल असा शब्द संबंधित शेतकऱ्यांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला होता त्या अनुषंगाने आज विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारचे जिल्हाधिकारी यांची शेतकऱ्यांसह भेट घेत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली व याबाबत त्यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे सांगितले. 

    तसेच मी स्वतः याबाबत लवकरच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटून संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

महाराष्ट्र राज्य विधुत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीचा वतीने खाजगीकरण विरोधी 9 जुलै 25 रोजी राज्यव्यापी आंदोलन

ग्रामपंचायत पंचायत कोळकी येथील डस्टबिन वाटपात अपार्टमेंटधारकांना   वगळण्यात आले

जिल्हा माहिती कार्यालयातील मासिकांच्या रद्दी विक्रीबाबत आवाहन

भारताचे सरन्यायाधीश होणारे दुसरे दलित – न्यायमूर्ती बी.आर. गवई कोण आहेत? जाणून घ्या महत्त्वाचे निर्णय, ५ मनोरंजक मुद्दे

आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे- डॉ. ओमप्रकाश शेटे

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
सिनेजगत

सलमान खानच्या ‘सिकंदर’ला मोठा फटका; एचडीमध्ये चित्रपट लीक

Team Shubhchintak Team Shubhchintak March 30, 2025
भुरटा गौरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?
पंढरपूर ते घुमाण संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे फलटण मध्ये रविवारी आगमन : मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य स्वागत : 150 सायकलस्वार सहभागी : रथयात्रा 5000 कि . मी . व सायकल वारी 2500 कि . मी . करणार 8 राज्यातून प्रवास
अहमदनगर फलटण सांगली राष्ट्रीय महामार्ग 160 रस्त्याचे काम हे शेतकऱ्यांना मोबदला न देताच सुरू, हा शेतकऱ्यांवरती अन्याय – विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
खामगाव येथे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची भीम जयंती साजरी ; बौद्ध विहार मध्ये ग्रंथालय व वाचनालयाचे उद्घाटन : ग.वी. भोसले प्रतिष्ठान साखरवाडी यांच्या वतीने पुस्तके देऊन मोठी मदत
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account