By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: काश्मीर हे इतिहासाचे खरे वास्तव : लेप्टनंट जनरल विनायक पाटणकर –
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > प्रशासकीय > काश्मीर हे इतिहासाचे खरे वास्तव : लेप्टनंट जनरल विनायक पाटणकर –
प्रशासकीय

काश्मीर हे इतिहासाचे खरे वास्तव : लेप्टनंट जनरल विनायक पाटणकर –

Prashant Ahiwale
Last updated: April 23, 2025 1:01 pm
Prashant Ahiwale Published April 23, 2025
Share
SHARE

फलटण : काश्मीर म्हणजे फक्त दहशतवाद हे समीकरण बदलण्यात भारतीय लष्कराला यश मिळाले असून काश्मीरला वेगवेगळ्या नजरेने पाहणे बंद झाले तर काश्मीर परिसर अजून संपन्न होईल . ‘ असे प्रतिपादन लेप्टनंट जनरल ( निवृत्त ) विनायक पाटणकर यांनी केले . ब्रिगेडियर ( निवृत्त ) प्रमथेश रैना यांनी लिहिलेल्या ‘ काश्मीर डॉन ऑफ न्यू एरा ‘ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . कर्नल विनोद मारवाह फाउंडेशन तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . मेजर जनरल ( निवृत्त ) जी . डी . बक्षी , अरुण वाखलू , कर्नल ( निवृत्त ) विनोद मारवाह , इंडस बिझनेस स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ . जयसिंग मारवाह , सैन्य दलातील निवृत्त अधिकारी यावेळी होते . पाटणकर उपस्थित होते

पाटणकर पुढे म्हणाले की , काश्मिरी पंडितांची पुन्हा वापसी होणे हे महत्त्वाचे असून त्यामुळे काश्मीरची ओळख बदलू शकेल . सैन्य दल काश्मीरमध्ये उत्कृष्ट काम करत असते . सैन्याला अनेक अडथळे येत असतात परंतु त्यावर ते मात करत सौंदर्य अबाधित ठेवत आहेत . मेजर जनरल बक्षी म्हणाले की , लष्करात मनुष्यबळ आणि तंत्रज्ञान ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत . मनुष्यबळ हे सर्वात महत्त्वाचे असून त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे . परंतु तसे घडत नसून तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ याची एकत्रित सांगड घातली जात आहे . काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी लष्कर दिवसरात्र राबत असते . रैना 1 म्हणाले , ‘ काश्मीर प्रदेशावर चित्रपट आले , काश्मीर मधे कायदा बदल झाला

काश्मीर मधे कायदा बदल झाला . यामुळे काश्मीर बद्दल कुतूहल निर्माण झाले असले तरी राष्ट्र घडवण्यासाठी लष्कर मोठ्या प्रमाणात काम करत आहे . श्रीनगर सतत उत्क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत असते . त्यामुळे सातत्याने काश्मीर चर्चेत असते .

You Might Also Like

माजी प्रांत सचिन ढोले यांची मुंबई उपनगराच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती

मी म्हणजे ढोले साहेब नाही ; तर मी कमीन्सचे पाणी बंद करणार : प्रांताधिकारी सौ . आंबेकर

डि वाय एस पी राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पदी तुषार दोशी

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
प्रशासकीय

ग्रामपंचायत पंचायत कोळकी येथील डस्टबिन वाटपात अपार्टमेंटधारकांना   वगळण्यात आले

Prashant Ahiwale Prashant Ahiwale May 31, 2025
मा केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली ३ नोव्हेंबर रोजी आर पी आय (आठवले) गटाचा वर्धापन दिन महाड येथे संपन्न होणार!
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यान्वित
गोरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?
पंढरपूर ते घुमाण संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे फलटण मध्ये रविवारी आगमन : मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य स्वागत : 150 सायकलस्वार सहभागी : रथयात्रा 5000 कि . मी . व सायकल वारी 2500 कि . मी . करणार 8 राज्यातून प्रवास
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account