By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळास  मा संजीवराजे ना निंबाळकर यांच्या वतीने पुष्पहार अर्पण
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > Uncategorized > भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळास  मा संजीवराजे ना निंबाळकर यांच्या वतीने पुष्पहार अर्पण
Uncategorized

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळास  मा संजीवराजे ना निंबाळकर यांच्या वतीने पुष्पहार अर्पण

Prashant Ahiwale
Last updated: April 14, 2025 7:44 pm
Prashant Ahiwale Published April 14, 2025
Share
SHARE

फलटण : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या “जयंती” निमित्त आंबेडकर चौक, फलटण येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मा.आमदार दिपकराव चव्हाण साहेब, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा यांनी अभिवादन केले, यावेळी मा.नगरसेवक श्री.सनी अहिवळे, श्रीराम कारखाना संचालक श्री.महादेवराव माने, दादासाहेब चोरमले, अनिल शिरतोडे, रामभाऊ मदने, अय्याज शेख, हरिष काकडे, संग्राम अहिवळे, लक्ष्मण काकडे, गणेश बिऱ्हाडे, रोहित विलास अहिवळे, दत्तात्रय मोहिते, पत्रकार प्रशांत अहिवळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते, याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती, फलटण’चे पदाधिकारी व नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ . सोनू संग्राम अहिवळे यांचे कडून फलटण नगर परिषद शाळा क्र 3 ला सबमर्सीबल पंप ( पाणी उपासयची मोटर ) भेट

टिफिन बॉक्समध्ये नॉन व्हेज अर्थात मांसाहारी जेवण आणल्याचा ठपका ठेवत तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांनी काढून टाकलं. शाळेच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांच्या आईंनी थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल देत जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा शेतकरी व ऊसतोडणी मजुरांसाठी मोठा निर्णय

वक्फ बोर्डाच्या जागेच्या नियंत्रणासाठी नवीन विधेयक मात्र स्वतःच्या जागेच काय..? – जांबुवंत मनोहर यांचा सवाल  

कपटी पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धबंदीचे उल्लंघन ? उमर अब्दुल्ला यांच्या ट्विटनंतर खळबळ

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
राजकीय

विहीर योजनेतील मोठा बदल… आता

Prashant Ahiwale Prashant Ahiwale April 4, 2025
नगरपालिका,पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बाशिंग बांधून बसलेल्या कार्यकर्त्यांना लागले निवडणुकीचे वेध
या ‘ कारणांमुळे सरकारी शाळा बंद होणार ?
28 ऑगस्ट रिपाइंचे आयु सतीश अहिवळे अध्यक्ष फलटण तालुका . फलटण येथे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
भुरट्या गोरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account