By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: भारताकडून पाकीस्तानवर एअर स्ट्राईक , सैन्य दलाकडून ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ यशस्वी ; भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी छावण्यांवर अचूक केला हल्ला
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > राजकीय > भारताकडून पाकीस्तानवर एअर स्ट्राईक , सैन्य दलाकडून ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ यशस्वी ; भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी छावण्यांवर अचूक केला हल्ला
राजकीय

भारताकडून पाकीस्तानवर एअर स्ट्राईक , सैन्य दलाकडून ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ यशस्वी ; भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी छावण्यांवर अचूक केला हल्ला

Prashant Ahiwale
Last updated: May 8, 2025 8:28 am
Prashant Ahiwale Published May 8, 2025
Share
SHARE

भारतीय सशस्त्र दलांनी ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ सुरू केले , ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यात आला – जिथून भारताविरोधात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली जात होती आणि त्यांचे संचालन केले जात होते . एकूण नऊ ( ९ ) ठिकाणे लक्ष्य करण्यात आली आहेत

आपली कारवाई लक्ष केंद्रीत , मोजकी आणि स्फोटक स्वरूपाची नव्हती . कोणतीही पाकिस्तानी लष्करी सुविधा लक्ष्य करण्यात आलेली नाही . भारताने लक्ष्य निवडण्यात आणि कारवाईच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात संयम दाखवलेला आहे . ही पावले पाहीलगाममध्ये झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यानंतर उचलण्यात आली आहेत , ज्यामध्ये २५ भारतीय आणि एक नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली . या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल , या आपल्या वचनानुसार आम्ही पावले उचलत आहोत . ‘ ऑपरेशन सिंदूर’बाबतचा सविस्तर अहवाल सरकारकडून जाहीर केला जाणार आहे

You Might Also Like

भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीपकुमार जाधव यांचा भाजपला रामराम

शहरी नक्षलवाद म्हणजे नेमकं काय ? – अॅड . प्रकाश आंबेडकर

तेलंगणा त ४० लाख शेतकऱ्यांना कर्ज माफी

सप्टेंबर किंवा आँक्टोबर मधे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका

राजकीय पदाधिकाऱ्यांनी चक्क तहसीलदारांना बसण्यासाठी दाखवला कोपरा ; सत्तेच्या नव्या वारूत फलटणच्या अधिकारी वर्गाची दयनीय अवस्था

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
प्रशासकीय

फलटण तालुक्यात आपदग्रस्तांना प्रशासनाकडून दिलासा

Prashant Ahiwale Prashant Ahiwale May 28, 2025
डि वाय एस पी राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर
भारताचे सरन्यायाधीश होणारे दुसरे दलित – न्यायमूर्ती बी.आर. गवई कोण आहेत? जाणून घ्या महत्त्वाचे निर्णय, ५ मनोरंजक मुद्दे
पत्नीच्या नावे कंपनी काढून घेतली कोट्यवधी रुपयांची टेंडर जलसंपदा चा आका : कार्यकारी अभियंता अमोल निकम यांचा प्रताप ; गुन्हा दाखल करावा : सुशांत मोरे
फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account