By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट; मुंबई, पुणे, नागपुरात, कामगार संघटनाच म्हणते..
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > प्रशासकीय > स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट; मुंबई, पुणे, नागपुरात, कामगार संघटनाच म्हणते..
प्रशासकीय

स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट; मुंबई, पुणे, नागपुरात, कामगार संघटनाच म्हणते..

Prashant Ahiwale
Last updated: August 1, 2025 7:44 pm
Prashant Ahiwale Published August 1, 2025
Share
SHARE

फेडरेशन म्हणाले, वाढते शहरीकरण, झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

सबस्क्राईब करा

Contents
फेडरेशन म्हणाले, वाढते शहरीकरण, झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे.स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट; मुंबई, पुणे, नागपुरात, कामगार संघटनाच म्हणते..फेडरेशन म्हणाले, वाढते शहरीकरण, झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे.स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट; मुंबई, पुणे, नागपुरात, कामगार संघटनाच म्हणते..फेडरेशन म्हणाले, वाढते शहरीकरण, झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे.स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आदी महानगरांत वीज ग्राहकांच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. केवळ पुण्यात तीन महिन्यांत असंख्य तक्रारी फुगलेल्या बिलांबद्दल दाखल झाल्या आहेत. ग्राहक सांगतात की, वापर जसाच्या तसा असतानाही बिले ३ ते ७ पटीने वाढली, असा दावा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्रही लिहले

Sign In

  1. Marathi News
  2. Nagpur
  3. Smart Prepaid Meters Lead To Increased Complaints From Electricity Consumers Mnb 82 Phm
Smart prepaid meters lead to increased complaints from electricity consumers

स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट; मुंबई, पुणे, नागपुरात, कामगार संघटनाच म्हणते..

फेडरेशन म्हणाले, वाढते शहरीकरण, झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

नागपूर: स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आदी महानगरांत वीज ग्राहकांच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. केवळ पुण्यात तीन महिन्यांत असंख्य तक्रारी फुगलेल्या बिलांबद्दल दाखल झाल्या आहेत. ग्राहक सांगतात की, वापर जसाच्या तसा असतानाही बिले ३ ते ७ पटीने वाढली, असा दावा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्रही लिहले.

  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

सबस्क्राईब करा

Sign In

  1. Marathi News
  2. Nagpur
  3. Smart Prepaid Meters Lead To Increased Complaints From Electricity Consumers Mnb 82 Phm
Smart prepaid meters lead to increased complaints from electricity consumers

स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट; मुंबई, पुणे, नागपुरात, कामगार संघटनाच म्हणते..

फेडरेशन म्हणाले, वाढते शहरीकरण, झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आदी महानगरांत वीज ग्राहकांच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. केवळ पुण्यात तीन महिन्यांत असंख्य तक्रारी फुगलेल्या बिलांबद्दल दाखल झाल्या आहेत. ग्राहक सांगतात की, वापर जसाच्या तसा असतानाही बिले ३ ते ७ पटीने वाढली, असा दावा महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पत्रही लिहले

नागपूर :-फेडरेशन म्हणाले, वाढते शहरीकरण, झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास, कृषी क्षेत्रातील वीज ग्राहकाने मोठ्या प्रमाणावर सुरू केलेल्या विजेचा वापर हे लक्षात घेता या सर्व ग्राहकांच्या सेवेसाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. गेल्या काही वर्षापासून महावितरणचे अस्तित्वात असलेले नेटवर्क फार जुने झाले असून त्याची कार्यक्षमता कमी झालेली आहे. त्यामुळे तांत्रिक स्वरूपाचे लॉसेस, अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जुन्या यंत्रणाचे सक्षमीकरण करणे ही काळाची गरज आहे. सरकारने अपारंपारिक सोलर ऊर्जेची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करण्याचे धोरण स्वीकारलेले आहे. या धोरणाने कृषी व इतर ग्राहका स्वस्त वीज उपलब्ध होण्याकरिता मदत होणार आहे.

महावितरण कंपनीच्या आर्थिक, तांत्रिक, कायदेशीर बाबीचा विचार करत ३ कोटीच्या वर वीज ग्राहक व तिन्ही वीज कंपन्यातील ८६ कामगार, अभियंते, अधिकारी व ४२ कंत्राटी कर्मचारी यांच्या हिताच्या संरक्षण व्हावे या दृष्टीने हे निवेदन आपणास सादर करीत आहे.

You Might Also Like

डि वाय एस पी राहुल धस यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन

माजी प्रांत सचिन ढोले यांची मुंबई उपनगराच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ लोकराज्यचा वेव्हज विशेषांक प्रकाशित

उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
फलटण

फलटण मधील सर्व महापुरुषांची निस्वार्थ पने सेवा करणारे बंडू अहिवळे

Prashant Ahiwale Prashant Ahiwale May 15, 2025
प्रभाग क्र २ अनुसूचित जाती महिला राखीव मधून सौ अनिता प्रशांत(आप्पा)काकडे यांची भाजपा उमेदवार म्हणून प्रबळ दावेदारी मानली जाते !
पोलिस दलात पैशांचा भ्रष्टाचार : मीरा बोरवणकर यांचा आरोप
वृत्तपत्र: आंबेडकर जयंती विशेष आवृत्ती वृत्तपत्राच्या या विशेष आवृत्तीमध्ये, मी गेल्या वर्षभरातील सामाजिक न्यायासाठी केलेल्या माझ्या लढ्याकडे वळून पाहतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन मी जातीसंबंधित समस्यांवरील माझी मते तुमच्याशी शेअर करत आहे. लोकसभेतील माझ्या भाषणांचे आणि देशभरातील दलित समुदायांसोबतच्या माझ्या संवादाचे ठळक मुद्देही तुम्हाला मिळतील. जय भीम! जय संविधान!
जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या निवडणूका ताकदीने लढवा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account