एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली . लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे नॉलेज नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला . हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली . एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता , राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल . परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले . राजाला आश्चर्य वाटले . सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले ” तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? ” तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला . राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कड़े पाठवले . तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले . लोहार खुप रडू लागला , त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला ” अशी भेट वारंवार नाही भेटत ” …. SC , ST , NT .. OBC all categories ना संविधानदत्त अधिकार म्हणजे चंदनाची बाग भेट होय …… जर तिचे रक्षण नाही केले तर लोहारासारखी रडायची पाळी येईल आपल्यावर …..



