By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: वाड्यावस्तीवर पाण्याची टंचाई होणार नाही याची दक्षता घ्यावी..शभुराजे देसाई
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सातारा जिल्हा > फलटण > वाड्यावस्तीवर पाण्याची टंचाई होणार नाही याची दक्षता घ्यावी..शभुराजे देसाई
फलटण

वाड्यावस्तीवर पाण्याची टंचाई होणार नाही याची दक्षता घ्यावी..शभुराजे देसाई

Prashant Ahiwale
Last updated: April 8, 2025 10:45 am
Prashant Ahiwale Published April 8, 2025
Share
SHARE

फलटण.. जिल्ह्यात सध्या 36 गावे व 236 वाडी वस्त्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे . पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले , टंचाई निवारणार्थ टंचाई निवारणाचे अधिकार प्रांतांधिकाऱ्यांना दिल्याने त्यांनी एप्रिल व मे महिन्यात जिल्ह्यातील कोणत्याही भागातील कोणत्याही वाडीवस्तीला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही याची दक्षता घ्यावी , यासाठी मिशन मोडवर काम करावे , आवश्यक तेथे कुपनलिकांची कामे हाती घेण्यात यावी . ज्या विहिरींमध्ये गाळ साचला असेल तेथे गाळ काढण्याची कामे यध्दपातळीवर करावीत . टंचाई काळात कामात हलगर्जी करणाऱ्या यंत्रणा , अधिकारी , कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने करावी . ज्या ठिकाणी टँकरसाठी मागणी येईल त्याठिकाणी त्वरीत मंजूरी देऊन पाणी पुरवठा सुरु करावा , टँकरना जीपीएस टँगीग करावे . नगरपालिकांच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या भरुन घ्याव्यात , आवश्यक तेथे विहीर अधिग्रहीत करण्यासह आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात . जनावरांसाठी चारा पुरेसा उपलब्ध राहील याची तजवीज करावी . एकूणच पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी प्रशासनाने आवश्यक ते प्रयत्न करावेत , असे निर्देश पालकमंत्री श्री . देसाई यांनी दिले . यावेळी त्यांनी जल जीवन मिशन , प्रादेशिक पाणी पुरवठा नळ योजनांची कामेही लवकरात लवकर पुर्ण करुन योजना कार्यान्वित कराव्यात , असेही निर्देशित केले .

You Might Also Like

श्रीराम नवमी निमित्तश्री रामकृष्ण महिला भजनी मंडळ*

श्रीमंत राजे गटाचे मा.नगरसेवक किशोरभैय्या निंबाळकर व शंकर मार्केट गणपती महोत्सव समितीच्या वतीने भीम जयंती मिरवणूकीची सडा रांगोळी काडुन स्वागत केल्या बद्दल आभारी आहे.🙏🇪🇺

‘संतोष’ नांवाच्या एका हिंदी सिनेमानं जगभरात हलचल निर्माण केलीय भावांनो…कानपासून ऑस्करमधल्या एन्ट्रीपर्यन्त चर्चा सुरू आहे… पण भारतात मात्र तुम्ही आम्ही पाहू शकत नाही आहे की नाही गंमत?

सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी भाजपा कार्यकर्त्यांची ठाम मागणी

इंग्लंड मधील भिमजयंती

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
राजकीय

पी.एम.श्री केन्द्रीय विद्यालय गणेशखिंड पुणे..०७ येथे भारतीय स्वातंत्र्य दिन १५ आँगस्ट रोजी उत्साहात साजरा

Prashant Ahiwale Prashant Ahiwale August 18, 2025
आतंकी हामल्यात मारल्या गेलेल्या उच्च वर्णीय हिंदुना लाख मुआबजा दलित परिवारांना लाख
गुजरात काँग्रेस कमिटीची बैठक
गुणवरे गावचे अमोल आढाव यांची फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
लोणंद अपघातात दचाकीस्वार ठार
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account