By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: थेट सरपंच पदाची आरक्षण सोडत २४ एप्रिल रोजी होणार तहसीलदार डॉ अभिजात जाधव
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सातारा जिल्हा > फलटण > थेट सरपंच पदाची आरक्षण सोडत २४ एप्रिल रोजी होणार तहसीलदार डॉ अभिजात जाधव
फलटण

थेट सरपंच पदाची आरक्षण सोडत २४ एप्रिल रोजी होणार तहसीलदार डॉ अभिजात जाधव

Prashant Ahiwale
Last updated: April 18, 2025 6:04 am
Prashant Ahiwale Published April 18, 2025
Share
SHARE

फलटण तालुक्यातील २०२५ ते २०३० दरम्यान होणाऱ्या निवणुकांमधील थेट सरपंच पदाची आरक्षण सोडत २४ रोजी होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांनी दिली आहे त्यानुसार, अवर सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे दिनांक ५ मार्च रोजीच्या अधिसूचनेनुसार तसेच सातारा जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार फलटण तालुक्यातील सन २०२५ ते सन २०३० दरम्यान होणाऱ्या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांमधील थेट सरपंच आरक्षण सुनिश्चित करण्याची कार्यवाही गुरुवार दि २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजलेपासून पंचायत समिती सभागृह फलटण या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ अभिजित जाधव यांनी सांगितले

You Might Also Like

मा आ.श्रीमंत रामराजे ना निंबाळकर यांच्या वतीने डॉ आंबेडकर जयंती विषेश अंकाचे प्रकाशन

आज जळोची येथे बुध्द पौर्णिमा उत्साहात साजरी

बिहार मधील संघ्यस्थिती

श्रीमंत अनिकेतराजे मित्र मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पतंग स्पर्धा उत्साहात संपन्न , नितीन निंबाळकर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

शिंदेसेनेच्या प्रवक्त्या आंबेडकरी चळवळीतील प्रमुख महिला वक्त्या डॉ.ज्योती वाघमारे यांची उद्या फलटणमध्ये जाहीर सभा

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
प्रशासकीय

फलटण तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षण सोडत जाहीर

Prashant Ahiwale Prashant Ahiwale July 4, 2025
इतिहासात नोंद आहे शिवाजी महाराज लालन पालन लाल महालात झाले शहाजी भोसले यांनी पुण्याच्या झांबरे पाटील यांच्याकडून जागा विकत घेऊन लाल महल बांधला पण तो लालमहाल पेशव्यांनी शनिवार वाडा आहे असं करून तो लाल महाल गायब करून टाकला आणि शनिवार वाड्या शेजारी 1980 मध्ये म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यावर लाल महल बांधला ज्या लाल महालामध्ये शाहिस्तेखानाचे एक लाख सैन्य घेऊन रात्रीचा मुक्कामी राहिला होता त्या रात्री शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचे तीन बोटे तलवारीने तोडले होते. पुण्यामध्ये असे एकमेव ठिकाण आहे की जेथे शाहिस्तेखान एक लाख सैन्य घेऊन मुक्कामी राहिलेला होता म्हणजेच तो लाल महाल पेशवे आल्यानंतर त्याची रूपांतर शनिवार वाड्यात केली आहे यासाठी सविस्तर वाचा इतिहास संशोधक इतिहासकार प्राध्यापक मा .म. देशमुख यांचा शनिवार वाडा बाकी आहे हे पुस्तक पूर्ण पुराव्यासहित
इंग्लंड मधील भिमजयंती
या ‘ कारणांमुळे सरकारी शाळा बंद होणार ?
निवृत्त पीएसआयने भरलग्नात घुसून मुलीवर झाडल्या गोळ्या
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account