By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: बिहार मधील संघ्यस्थिती
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सातारा जिल्हा > फलटण > बिहार मधील संघ्यस्थिती
फलटण

बिहार मधील संघ्यस्थिती

Prashant Ahiwale
Last updated: April 10, 2025 6:49 am
Prashant Ahiwale Published April 10, 2025
Share
SHARE

  • बिहार सरकारने १९४९ साली बुद्धगया टेंपल ॲक्ट १९४९ पास करून बुद्धगया येथील बुद्धमंदिराची व्यवस्था पाहण्यासाठी चार बौद्धांची आणि चार हिंदूंची कमिटी स्थापन केल्याचा उल्लेख मागे आलाच आहे.
  • बिहार सरकारने जगदिश काश्यपांच्या सांगण्यावरून १९५१ साली नवनालंदा महाविहाराची स्थापना केली.
  • नवनालंदा महाविहाराने जगदीप काश्यपांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण त्रिपिटक आणि त्रिपिटकावरील अट्ठकथा देवनागरीत छापून ते ग्रंथ अत्यंत अल्प दरात इच्छुकांसाठी उपलब्ध केले.
  • जगदीश काश्यपांच्याच पुढाकाराने भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचे २५०० वे वर्ष भव्य प्रमाणात साजरे केले गेले.
  • त्याची एक परिणीती म्हणजे ‘२५०० इयर्स ऑफ बुद्धिझम’ या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण ग्रंथाची निर्मिती होय.
  • जगदीश काश्यपांनी संपूर्ण संयुक्त निकायाचे हिंदी भाषांतर केले,तसेच त्यांनी बुद्धधम्मावरील इतरही ग्रंथ लिहिले.
  • पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुढाकाराने निरनिराळ्या बौद्ध देशांनी आपआपले भव्य विहार बुद्धगया येथे निर्माण केले आहेत.
  • आता बुद्धगया येथे भारताबाहेरील बौद्ध देशांचे जवळ जवळ ४० बुद्धविहार आहेत.
  • त्याचप्रमाणे तेथे सिक्कीम, हिमाचल प्रदेश इत्यादी बौद्ध प्रदेशांचे भव्य विहार आहेत.
  • राजगृहात परदेशी बौद्ध देशांचे सहा ते सात विहार तर नालंदा येथे तीन ते चार बौद्ध विहार आहेत.
  • वैशाली व पाटणा येथेही बौद्ध विहार निर्माण केले झाले आहेत.
    •फुजी गुरुजींनी राजगृहात रत्नागिरी पर्वतावर बांधलेला शांती स्तूप आणि तेथे जाण्यासाठी असलेला रोपवे पर्यटकांचे मोठे आकर्षण झाले आहे.
    🔹( संदर्भ-भारतातील बुद्धधम्माचा इतिहास, लेखक-मा.शां.मोरे,पान नं. १८५.)🔹
    🔹 संकलन-आयु.प्रशांत चव्हाण सर.🔹

You Might Also Like

फलटण – येथील प्रसिद्ध व्यापारी दत्तात्रय विठ्ठल भांबुरे यांच्या पत्नी सौ ज्योती भांबुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले

फलटण मधील सर्व महापुरुषांची निस्वार्थ पने सेवा करणारे बंडू अहिवळे

पंढरपूर ते घुमाण संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीचे फलटण मध्ये रविवारी आगमन : मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य स्वागत : 150 सायकलस्वार सहभागी : रथयात्रा 5000 कि . मी . व सायकल वारी 2500 कि . मी . करणार 8 राज्यातून प्रवास

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील वाढीव सन्माननिधी वितरित मागणीला यश : पत्रकारांना आता दरमहा 20 हजार रुपये मिळणार

फुले चित्रपटास मनुवादी ब्राह्मणांचा विरोध!

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
राजकीय

खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते फलटण येथे बांधकाम कामगारांना भांडी सेटचे वाटप.

Prashant Ahiwale Prashant Ahiwale July 2, 2025
ताथवडा येथे झाले देशी झाडांचे वृक्षारोपण..
जिल्हा माहिती कार्यालयातील मासिकांच्या रद्दी विक्रीबाबत आवाहन
निवृत्त पीएसआयने भरलग्नात घुसून मुलीवर झाडल्या गोळ्या
स्वयम घोषीत भुरट्या गौरक्षकांच्या दहशतीमुळे हजार कोटींचा फटका?
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account