By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > सातारा जिल्हा > फलटण > पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार
फलटण

पत्रकारांची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Prashant Ahiwale
Last updated: April 20, 2025 2:31 pm
Prashant Ahiwale Published April 20, 2025
Share
SHARE

सातारा , दि . 19 : माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचे देखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे . तुमची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असण्याबरोबरच सत्य , पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व दिले जावे , यामुळे पत्रकारितेचा गौरव वाढेल , असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले . मवळा फौंडेशन आणि जिल्ह्यातील सर्व साहित्यिक आणि पत्रकारांतर्फे ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांचा गौरव समारंभ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री श्री . पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . यावेळी ते बोलत होते .

मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील , खासदार नितीन पाटील , आमदार सचिन पाटील , अखिल , , भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा . मिलिंद जोशी , कार्यवाह सुनिताराजे पवार , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी , पुणे विभागीय अधिस्वीकृतीचे अध्यक्ष हरीष पाटणे , जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते . उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , सर्व पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे . नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे ही आता काळाची गरज आहे , असे सांगून उपमुख्यमंत्री श्री . पवार म्हणाले , कृत्रिम बुद्धिमत्तेचा ( एआय ) वापर आता पत्रकारितेतही

देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचे देखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे . तुमची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असण्याबरोबरच सत्य , पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व दिले जावे , यामुळे पत्रकारितेचा गौरव वाढेल , असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले . मवळा फौंडेशन आणि जिल्ह्यातील सर्व साहित्यिक आणि पत्रकारांतर्फे ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांचा गौरव समारंभ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री श्री . पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी

होत आहे . हे तंत्रज्ञान आता पत्रकारांनीही अवगत केले पाहिजे . पत्रकारितेचे मूल्ये ही केवळ पत्रकारच जपू शकतात हेही लक्षात ठेवले पाहिजे . पत्रकारांवर हल्ले व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने कसे कयदेशीर कार्यवाही केली जाईल आसे ते म्हणाले

You Might Also Like

एस एस सी बँच २००६-२००७ माझी विध्यार्थी यांचा स्नेहमेळावा संपन्न.

खोटे हे अल्पवधीत उपयोगी असु शकते

साखरवाडी व खामगाव परिसरामध्ये अवैध धंदे जोमात पोलीस प्रशासन कोमात

पंढरपूर ते घुमान रथ व सायकल यात्रेचे फलटण मध्ये उत्स्फूर्त स्वागत : संत नामदेव जयंती निमित्ताने उत्साहात शोभा यात्रा संपन्न

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील वाढीव सन्माननिधी वितरित मागणीला यश : पत्रकारांना आता दरमहा 20 हजार रुपये मिळणार

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
क्राईम

आणखी एका रुग्णालयाने घेतला गर्भवती महिलेचा जीव ; दोषींवर कारवाई करण्याची मागणी

Prashant Ahiwale Prashant Ahiwale April 21, 2025
गोळेवाडी येथे विषारी मण्यार सापाच्या दुर्मीळ शिकारीचे दर्शन ; NWWS , फलटण संस्थेने ही घटना केली कॅमेरा मध्ये कैद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ लोकराज्यचा वेव्हज विशेषांक प्रकाशित
पंढरपूर ते घुमाण संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीची उत्साहात सांगता
मी हार मानणार नाही- आ . रामराजे ना . निंबाळकर
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account