By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: फलटण तालुक्यात आपदग्रस्तांना प्रशासनाकडून दिलासा
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > प्रशासकीय > फलटण तालुक्यात आपदग्रस्तांना प्रशासनाकडून दिलासा
प्रशासकीय

फलटण तालुक्यात आपदग्रस्तांना प्रशासनाकडून दिलासा

Prashant Ahiwale
Last updated: May 28, 2025 1:58 pm
Prashant Ahiwale Published May 28, 2025
Share
SHARE

फलटण तालुक्यामध्ये दिनांक 24 आणि 25 मे रोजी पडलेल्या अतिवृष्टीमुळे फलटण शहर आणि ग्रामीण भागामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती . फलटण शहरातून वाहणाऱ्या बाणगंगा नदीला तसेच ग्रामीण भागातील अनेक ओढ्यानाल्यांना पूर आलेले होते . या आपत्तीत अडकलेल्या आपदग्रस्तांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले

खबरदारीचा उपाय म्हणून फलटण शहरातून शनी नगरभागातून सुमारे 40 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले . त्याशिवाय मौजे खुंटे येथील हनुमान नगर परिसरातून 28 कुटुंबे , मौजे हणमंतवाडी येथील 15 कुटुंबे , मौजे गोखळी पाटी येथील 12 कुटुंबे , मौजे मुरूम येथील 10 कुटुंबे , मौजे सरडे येथील 11 कुटुंबे यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते . मौजे सस्तेवाडी येथील एक कुटुंब पाण्याने वेढलेल्या अवस्थेत होते त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती सुरक्षा दल फलटण येथे दाखल झाले होते . तथापि दल दाखल होण्यापूर्वीच पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने सदर कुटुंब सुरक्षित बाहेर पडले . त्याशिवाय मौजे दुधेबावी आणि मौजे भाडळी खुर्द या दोन ओढ्याच्या मध्ये अडकलेल्या खाजगी वाहनातील परगावातील अंदाजे 50 व्यक्ती ( 15 महिला व 15 लहान मुले यांच्यासह ) यांची रात्री राहण्याची आणि जेवण्याची सोय प्रशासनातर्फे यांच्यातर्फे करण्यात आली . तसेच मौजे मिर्दे आणि मौजे जावली या दोन कोड्यांच्या मध्ये अडकलेल्या महाराष्ट्र राज्य

परिवहन महामार्गाच्या बसमधील सुमारे 64 प्रवाशांची रात्री राहण्याची आणि जेवण्याची सोय देखील प्रशासनातर्फे करण्यात आली

You Might Also Like

भारताचे सरन्यायाधीश होणारे दुसरे दलित – न्यायमूर्ती बी.आर. गवई कोण आहेत? जाणून घ्या महत्त्वाचे निर्णय, ५ मनोरंजक मुद्दे

अहमदनगर फलटण सांगली राष्ट्रीय महामार्ग 160 रस्त्याचे काम शेतकऱ्यांच्या हस्तांतरणाशिवाय सुरू झाले आहे, होय शेतकऱ्यांवर अन्याय – विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट ; मुंबई , पुणे , नागपुरात , कामगार संघटनाच म्हणते ..

जिल्हा माहिती कार्यालयातील मासिकांच्या रद्दी विक्रीबाबत आवाहन

गुणवरे गावचे अमोल आढाव यांची फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
सामाजिक

भारतीय बौध्द महासभा जिल्हा सातारा च्या वतीने विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या मान्यवरांचा व त्यांचा पालकाचा सत्कार सोहळा संपन्न

Prashant Ahiwale Prashant Ahiwale June 22, 2025
19 मे रोजी महिला लोकशाही दिन आयोजन
स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज देयक तिप्पट; मुंबई, पुणे, नागपुरात, कामगार संघटनाच म्हणते..
भगवान बुद्धाचा धम्म वास्तववादी व विज्ञानवादी आहे : विजयकुमार जगताप
नॅशनल हेराल्ड केस: राहुल-सोनिया गांधींविरुद्ध ईडीच्या आरोपपत्रामुळे संतप्त काँग्रेसजन, म्हणाले- सूडबुद्धीने कारवाई केली
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account