By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Shubhchintak NewsShubhchintak NewsShubhchintak News
Notification Show More
Font ResizerAa
  • Home
  • सातारा जिल्हा
  • संपादकीय
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • शिक्षणिक
  • शेती विषयक
  • सिनेजगत
Reading: नीरा देवधरच्या लाभक्षेत्रात असणाऱ्यांनाच हक्काचे पाणी मिळाले पाहिजे : श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर
Share
Font ResizerAa
Shubhchintak NewsShubhchintak News
Search
  • Home
    • Home News
    • Home 2
    • Home 3
    • Home 4
    • Home 5
  • Categories
  • Bookmarks
    • Customize Interests
    • My Bookmarks
  • More Foxiz
    • Blog Index
    • Sitemap
Have an existing account? Sign In
Follow US
Shubhchintak News > Blog > राजकीय > नीरा देवधरच्या लाभक्षेत्रात असणाऱ्यांनाच हक्काचे पाणी मिळाले पाहिजे : श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर
राजकीय

नीरा देवधरच्या लाभक्षेत्रात असणाऱ्यांनाच हक्काचे पाणी मिळाले पाहिजे : श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर

Prashant Ahiwale
Last updated: April 18, 2025 6:12 am
Prashant Ahiwale Published April 18, 2025
Share
SHARE

फलटण | नीरा देवधरचे पाणी माळशिरस व सांगोला तालुक्याला देण्यात येऊ नये , याबाबत कोणतेही स्टेटमेंट हे पत्रकार परिषदेत देण्यात आले नाही . फक्त नीरा देवधरच्या लाभक्षेत्राच्या बाहेर हक्काचे पाणी जावू नये यासाठी आम्ही आग्रही भूमिका ही पत्रकार परिषदेत मांडली असल्याचे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले

नीरा देवधरच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या सर्वांना नीरा देवधरचे पाणी मिळाले पाहिजे . नीरा देवधरच्या लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी जावू देणार नाही ; यासाठी वाटेल ते करावे लागले तरी त्याची तयारी आमची आहे . नीरा देवधरच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या सर्वांना नीरा देवधरचे पाणी मिळाले पाहिजे

नीरा देवधरच्या लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी देण्याचा डाव काही जणांचा आहे . त्याला आमचा कायम विरोध राहिला आहे . नीरा देवधर लाभक्षेत्रात असणाऱ्या सर्वांना हक्काचे पाणी हे मिळालेच पाहिजे . लाभक्षेत्राच्या बाहेर पाणी जावू नये , यासाठी  संघर्ष करावा लागला तरी सुद्धा करण्याची आमची तयारी आहे , असे मत सुद्धा श्रीमंत संजीवराजे ना निंबाळकर यांनी व्यक्त केले

You Might Also Like

धैर्यशील उर्फ दत्ता बापू अनपट यांची सातारा जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा समिती) च्या अशासकीय सदस्य पदी निवड

जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या निवडणूका ताकदीने लढवा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

जातिनिहाय जनगणना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

आतंकी हामल्यात मारल्या गेलेल्या उच्च वर्णीय हिंदुना लाख मुआबजा दलित परिवारांना लाख

केवळ आर्थिक लाभासाठी निवडणुकीपुरते उगविणारे अवकाळी नेते जनता अडचणीत असताना गायब

Share This Article
Facebook Twitter Email Print
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Popular News
फलटण

श्रीमंत राजे गटाचे मा.नगरसेवक किशोरभैय्या निंबाळकर व शंकर मार्केट गणपती महोत्सव समितीच्या वतीने भीम जयंती मिरवणूकीची सडा रांगोळी काडुन स्वागत केल्या बद्दल आभारी आहे.🙏🇪🇺

Prashant Ahiwale Prashant Ahiwale April 15, 2025
जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या निवडणूका ताकदीने लढवा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अविनाश फडतरे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार जाहीर
संत नामदेव महाराज जयंती निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) संत नामदेव चरण पादुका रथयात्रा व सायकल वारीचे आयोजन : फलटण येथे पहिला मुक्काम
श्रीकांत बापु सुळे यांची वडजल ग्रामपंचायत पदि उपसरपंच म्हुणन बिनविरोध निवड!
- Advertisement -
Ad imageAd image

About US

RNI Reg. No. : MAH-MAR/2013/52860
Quick Link
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
Top Categories
  • My Bookmark
  • InterestsNew
  • Contact Us
  • Blog Index
© Shubhchintak News. Designed by Adgraph India.
Welcome Back!

Sign in to your account